1सर्व लोकांनो, हे ऐका.
2गरीब आणि श्रीमंत दोघेही,
3माझे मुख ज्ञान बोलेल,
4मी दृष्टांताकडे आपले कान लावीन,
5संकटाच्या दिवसात, जेव्हा अन्याय माझ्या पायाला वेढा घालतो, तेव्हा मी कशाला घाबरू?
6जे आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात,
7त्यातील कोणीही आपल्या भावाला खंडून घेण्यास समर्थ नाही,
8कारण त्यांच्या जीवाची खंडणी महाग आहे,
9यासाठी की त्यांना सर्वकाळ जगावे,
10कारण सर्वजण बघतात की बुद्धीमान मरतो, मूर्ख आणि मतिमंद नष्ट होतो.
11त्यांच्या मनातील विचार हे असतात की,
12परंतु संपत्ती असणारा मनुष्य सर्वकाळ राहत नाही,
13हा त्यांचा मार्ग मुर्खपण आहे,
14ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात.
15परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार.
16जेव्हा कोणी श्रीमंत होतो आणि त्याच्या घराचे सामर्थ्य वाढते,
17कारण तो मरेल तेव्हा काहीच सोबत घेऊन जाणार नाही.
18जरी तो आपल्या जीवनात आपल्या जीवाला आशीर्वाद देत असेल,
19तरी तो आपल्या वडिलांच्या पिढीकडे जाणार,